आयर्विन पुलाला समांतर निर्माण होणाऱ्या नवीन पुलामुळे सांगली शहराचे वैभव वाढेल, दळणवळण सुरळीत होईल – पालकमंत्री जयंत पाटील
सांगली, सांगली शहराचा वाढता विस्तार, शहरीकरण, वाढती वाहतूक तसेच आपत्ती काळात शहराशी तुटणारा संपर्क, तसेच आयर्विन पुलाला 90 वर्षे पूर्ण
Read more