नाट्य सभागृहाच्या रुपाने स्व.खासदार राजीव सातव यांच्या नावाने वास्तू स्थापन झाल्याचे समाधान – पालकमंत्री

हिंगोली, जिल्ह्याच्या मुख्यालयी नाट्य सभागृहाच्या रुपाने स्व. खासदार संसदरत्न राजीव सातव यांच्या नावाने वास्तू स्थापन केल्याने स्वप्न पूर्ण झाल्याचे समाधान

Read more

कोरोनाची परिस्थिती पाहून शाळा उघडण्याचा निर्णय घेणार – वर्षा गायकवाड

हिंगोली, संपूर्ण राज्यात गणेश विसर्जनाच्या गर्दीनंतर कोरोनाची परिस्थिती पाहून शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या

Read more

हिंगोलीत पुन्हा ’त्याच पुलाच्या’ खड्डयात गेले दोघांचे बळी, यापूर्वी गेले चार जीव

हिंगोली जिल्ह्यात अपघाताचे सत्र अद्याप सुरूच आहे. विशेष म्हणजे या प्रशासनही तितकचे जबाबदार असल्याचा एक प्रकार समोर आला आहे. सेनगाव-जिंतूर

Read more

शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी नारायण राणेंना घरात घुसून मारण्याची दिली धमकी

हिंगोली, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर शिवसैनिक भलतेच संतापले. राज्यभरात याचे पडसाद पाहायला

Read more

शिवसेना आमदाराचे नारायण राणेंबाबत प्रक्षोभक वक्तव्य; भाजप नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया (सुधारित)

हिंगोली, महाड येथे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केलेल्या खळबळजनक वक्तव्यावरून अगोदरच

Read more

शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी नारायण राणेंना घरात घुसून मारण्याची दिली धमकी

हिंगोली, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर शिवसैनिक भलतेच संतापले. राज्यभरात याचे पडसाद पाहायला

Read more

हिंगोली जिल्ह्याने धैर्याने आणि संयमाने कोरोनाचा मुकाबला करत राज्यात आपला वेगळा पॅटर्न निर्माण केला – पालकमंत्री वर्षा गायकवाड

हिंगोली, दि. 15 – :  जिल्ह्याने धैर्याने आणि संयमाने कोरोनाचा मुकाबला करत राज्यात आपला एक वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे, असे प्रतिपादन शालेय

Read more

एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी शिक्षकांनी जबाबदारीने काम करावे – पालकमंत्री वर्षा गायकवाड

हिंगोली -दि. 15 :  प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केल्यामुळेच आज आपला महाराष्ट्र हा देशातील पहिले राज्य ठरले

Read more

खरीप हंगामाकरिता बँकांनी पिक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे – पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

हिंगोली – दि. 13 :  जिल्ह्यातील बँकांना खरीप हंगाम 2021-22 करिता 755 कोटी 82 लाख 25 हजार  पिक कर्ज वितरणाचे

Read more

सर्वांगीण विकासासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

हिंगोली -दि. 6 : जिल्ह्यातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असून या

Read more
error: Content is protected !!