बलवाडी ग्रामपंचायत घेतेय आरोग्याची काळजी..

बलवाडी प्रतिनिधी:- ( आशिष चौधरी )

बलवाडी ता.रावेर येथे ग्रामपंचायत मार्फत डासांचा प्रादुर्भाव मुळे फवारणी करण्यात आली
सविस्तर वृत्त असे की मागील महीण्यापासून पावसाचा जोर कायम असून डासांची पैदावरी वाढली असून सध्या मलेरिया,डेंग्यू टायफाईड या आजारांची साथ चालू आहे म्हणून बालवाडी गाव चे सरपंच विनायक नारायण पाटील यांनी ग्रामपंचायत अंतर्गत फवारणी केली जेणेकरून बलवाडी येथे ही साथ येऊ नये यासाठी गावात फवारणी करण्यात आली यासाठी ग्रामपंचायत चे सरपंच विनायक नारायण पाटील व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!