बलवाडी येथे जोरदार झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे होणार नुकसान.!

बलवाडी प्रतिनिधी:- ( आशिष चौधरी )

खिर्डी बलवाडी शेती शिवारात बऱ्याच दिवसंपासून रखडलेल्या पावसाचे विजांच्या कडकडाटात जोरात पुनरागमन झाले त्यामुळे येथील शेतकरी चिंतेत दिसून येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,खिर्डी बलवाडी या भागात खूप पाऊस सुरू आहे .बलवाडी ला जोरदार पाऊस विश्रांती घेतळ्या नन्तर पावसाने अजून जोर पकडल्यामुले शेतकरांचे कपाशी,उडीद,सोयाबीन,खराब होईल या चिंतेत शेतकरी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या पोटाला चिमटा बसला आहे.केळी वर सीएमव्ही वायरस वाढत असल्याने शेतकरी मेटिस आला आहे तसेच मटरेल चे भाव वाढल्याने शेतकरी संकटात सापडला आहे .

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!