मानलेल्या बहिणीने उकळले सात लाख, पैसे परत न देता खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची दिली धमकी; भावाची आत्महत्या

औरंगाबाद, स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. किशोर भटू जाधव (वय 29. रा. वाघाडी खुर्द

Read more

जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद, मागील दीड वर्षापासून कोविडच्या परिस्थितीचा आपण मुकाबला करत आहोत. आज कोविडची परिस्थिती आटोक्यात आली असली तरी तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने

Read more

संतपीठाला विद्यापीठाने समाजाभिमुख करावे – पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद,  संतपीठाच्या माध्यमातून समाजात विविध संप्रद्रायातील संस्कृती आणि संतांची  शिकवण समाजापर्यंत पोहोचवून सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व घडवण्याबरोबरच रोजगार निर्मितीसाठी आवश्यक असलेले

Read more

जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद,   मागील  दीड वर्षापासून कोविडच्या परिस्थितीचा आपण मुकाबला करत आहोत. आज कोविडची परिस्थिती आटोक्यात आली असली तरी तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने

Read more

बाधित शेतकऱ्यांना मदत करणार – पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद,   अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे  सरसकट पंचनामे करुन जास्तीत

Read more

औरंगाबाद : वैजापूर तालुक्यात भीषण अपघात; बसच्या धडकेत तिघांचा मृत्यू

वैजापुर (औरंगाबाद), येथील औरंगाबाद-वैजापुर महामार्गावरील खंडाळा येथील पालेजा पेट्रोल पंपाजवळ एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये तीन तरुणांचा जागीच

Read more

प्रमोद धोंगडे यांचा जिल्हा माहिती अधिकारी जालना पदावर पदोन्नती निमित्त सत्कार

औरंगाबाद, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे सहाय्यक संचालक प्रमोद धोंगडे यांची जिल्हा माहिती अधिकारी, जालना या पदावर पदोन्नती झाली

Read more

मुंबईतील दोन अल्पवयीन तरुणींवर अत्याचार, नोकरीचे अमिष देऊन बोलावले होते जालन्याला

औरंगाबाद, मुंबईतील दोन अल्पवयीन तरुणींवर जालन्यातील मित्राने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. नोकरीचे आमिष दाखवून जालन्यात बोलावल आणि त्यानंतर

Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

तिर्थक्षेत्राच्या विकासकामांचाही घेतला आढावा औरंगाबाद, अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल लवकरात लवकर

Read more

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी खासदार इम्तियाज जलील यांनी सुरू केले मिशन तालीम

औरंगाबाद, विद्यार्थीयांनी स्कॉलरशिप फॉर्म जमा करावे; गरजू व होतकरु विद्यार्थीयांना शैक्षणिक पुस्तके देऊन मदत करा, 300 विद्यार्थीयांना पुस्तके देवुन खासदार

Read more
error: Content is protected !!